नेव्ही, आर्मी मधील सेवानिवृत्त कर्मचारी, रिक्षाचालक, फेरीवाले इ. नी आयुष्यभर मेहनत करून जमवलेल्या रक्कमेतून आगाशी, विरार येथील आमोनिक इको सिटी व क्रिस्टल होमीयोकॉन ...
नेव्ही, आर्मी मधील सेवानिवृत्त कर्मचारी, रिक्षाचालक, फेरीवाले इ. नी आयुष्यभर मेहनत करून जमवलेल्या रक्कमेतून आगाशी, विरार येथील आमोनिक इको सिटी व क्रिस्टल होमीयोकॉन ...
६९ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे २००८ साली मोठा गाजावाजा करून अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. सध्या योजनेची बहुतांश कामे मार्गी लागली असली ...
आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण खेडया-पाडयात आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, दादडे ...
औद्योगिक परिसरातील कारखान्यातल्या रोजगारात स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, असे राज्य शासनाचे परिपत्रक असतांना पालघर जिल्ह्यातील कारखान्यात स्थानिकांना न्याय दिला ...
कल्याण येथील ब्रिटीशकालीन नेवाळी विमानतळाची जागा वापराविना पडून असली तरी नियमानुसार सदर जमीन शेतक-यांना अथवा मुळ भूधारकांना परत करता येणार नाही, असे स्पष्टीकरण ...
अ.भा. मराठी नाट्यपरिषदेचा घटनादुरुस्तीचा मसुदा मंजूर करण्यासाठी रविवारी विशेष सर्वसाधारण सभा झाली. वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रचंड खल झाल्याने एकूण ७५ पानांपैकी ...
जिल्ह्यावरील भीषण पाणीटंचाईची जाणीव आता नागरिकांना झाली असून या समस्येचा मुकाबला कसा करायचा, याबाबत जनजागृती करण्याकरिता विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष ...
स्वच्छ भारत अभियान’ राबवावे लागते, ही देशातील नागरिकांची शोकांतिका असून प्रत्येक नागरिकाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सध्या या अभियानाच्या नावाखाली अनेक ...