महावितरणे भांडुप परिमंडळाअंतर्गत ४०१ कोटींची वीज थकबाकी न भरणाऱ्या तीन लाख ४६ हजार ३०५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे ...
रामनगर पोलीस ठाण्याच्या आवारात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून परवानगी घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत ...
स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा दावा करणारे बदलापूर पालिका प्रशासन प्रत्यक्षात मात्र स्वच्छतागृह उभारणीबाबत उदासीन आहे ...
मार्च संपायला आला असतानाही फेब्रुवारीचे वेतन न मिळाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद ...
मी ज्या समाज आणि जातीतून पुढे आले. त्या समाज आणि जातीला राजकारणाच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या दावणीला बांधायचे नाही. समाजासाठी काम करण्याकरीता मी राजकारणात आले आहे. ...
पालघर जिल्ह्यातील वसई ते झाई बोर्डी दरम्यानच्या समुद्र किनाऱ्यावर रहाणाऱ्या मच्छिमारी गावामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ...
श्रमजीवी संघटनेने मंगळवारी काढलेल्या मोर्चानंतर वसई विरार महानगरपालिकेतील ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यास सुरुवात केली असून बँकेत पैसे जमा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद मागे घेतला ...
सततच्या पाणी टंचाईमुळे आता टँकर लॉबीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुुरु झाल्यानंतर वसईतून टँकर हद्दपार झाले होते. ...
डोंबिवली पश्चिमेकडील जयमनीषा, तुलसी साई विहार, टाटा पॉवर लाइन येथील जय साई सागर, कल्याण येथील देशमुख होम्स अशा एक ना अनेक सोसायट्यांनी यंदा एकतर ...
ठाणे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची भीषण झळ पोहोचली आहे. सुरुवातील ३० टक्के असलेली पाणीटंचाई नंतर ४५ टक्के होताहोता आता ६० टक्क्यांंपर्यंत गेली आहे ...