मुंबई-अहमदाबादला जोडणारा वरसोवा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने मुंबईतून दररोज ये-जा करणारी सुमारे ४० ते ५० हजार वाहने घोडबंदर रोडमार्गे ठाण्याकडे वळवल्याने ठाणे ...
भाषांच्या सर्वेक्षणाचे काम करून बोलीभाषांना नवसंजीवनी देणारे प्राध्यापक गणेश देवी आणि कवितेच्या समीक्षेतून गालिबपासून ग्रेसपर्यंत अनेकांचे अंतरंग उलगडून दाखवणारे ...
लग्नाच्या भूलथापा देऊन एका अल्पवयीन मुलीवर अनिल अवसरमोल याने कल्याण रेल्वेस्थानकावरील महिलांच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे ...
राज्यभर मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या लाखोंच्या मोर्चांचे वादळ लवकरच ठाण्यात पोहोचणार आहे. ठाणे, पालघर आणि नवी मुंबई येथून अंदाजे २० लाखांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर ...
येत्या काही महिन्यांवर ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वपक्षीयांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ...
दुरुस्तीमुळे चर्चेत आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-८ वरील वरसावे पुलाचे गुरुवारी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी अंतिम स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण केले ...
एमआयडीसीमधील प्रोबेस एंटरप्रायझेस कंपनीत २६ मे रोजी झालेल्या स्फोटानंतर फॉरेन्सिकतज्ज्ञांनी गोळा केलेले अवशेष तपासणीकरिता लॅबमध्ये धाडले असून त्याचा अहवाल साडेतीन ...