एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या निमित्ताने हातचलाखीने ठाण्यातील एका युवकाची १० हजारांनी फसवणूक करण्यात आली. चितळसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ...
मुंबईनंतर ठाण्यासह अन्य उपनगरांमध्ये शहरीकरण झपाट्याने वाढले आहे. यात कल्याण-डोंबिवली शहरांची लोकसंख्या आजघडीला साडेपंधरा लाखांच्या आसपास पोहोचली आहे. ...
आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ तालुक्यातील मोकाशी पाडा येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आल्याचे पुण्य आॅस्ट्रेलिया येथील अनिवासी भारतीय मुरलीधर कुमार व वंदना कुमार यांच्या पदरी पडले आहे. ...
अंबरनाथमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि टँकर लॉबीची चांगलीच युती झालेली आहे. 100 ते 200 रुपये जीवन प्राधिकरणाला भरून टँकर चालक संपूर्ण टँकर पाण्याने भरून त्या टँकरची विक्री तीन हजार रुपयांमध्ये करीत आहे. ...
कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाल्याचे भावनिक कारण पुढे करून जोधपुरच्या एका रहिवाशाने नवी मुंबईतील रहिवाशाकडून २५ लाख रुपयांची मदत मागितली. गावाकडचा माणूस म्हणून मदत केल्यानंतर आरोपींनी हात वर केले. ...
ईटीएम (इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग मशिन)द्वारे बस तिकीट देण्याच्या प्रक्रियेस महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आल्याने पारंपरिक पंचिंग यामुळे हद्दपार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...