ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीपैकी आठ प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. केवळ दिवा प्रभाग समितीसाठी शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी सामना रंगणार आहे. असे असले तरी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीने पुन्हा आधीच्याच चेहऱ्यांना संधी ...
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत योजना राबविण्यासाठी ठाण्यात स्वतंत्र कार्यालय सुरू केल्यानंतर आता स्वंतत्र सीईओ मिळणार आहे. परंतु, त्यांची नियुक्ती ही केवळ नाममात्रच ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ठाण्यात आता क्लस ...
ठाणे पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नसली तरी २०१७ मध्ये केलेल्या ठरावात ३४ टक्के करवाढीचा प्रस्तावाची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. यावरूना मागील महासभेत खडाजंगी झाल्यावर हा ठरावच ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात अपेक्षित ८४० कोटी रुपयांचे उत्पन्नाचे लक्ष्य गाठता आलेले नाही. उद्दीष्टापेक्षा २६ कोटी कमी म्हणजे ८१४ जमा झाले आहेत. त्याचवेळी पालिकेने ११४० कोटींची कामे हाती घेतली असल्याने ३२६ कोटी रुपयांची तूट क ...
मानसिक आजारावर उपचार घेत असताना त्या महिलेला क्षयरोगाने ग्रासले. हळूहळू ती अंथरुणाला खिळू लागली, तिला मणक्याचा क्षयरोग असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तिच्या कुटुंबियांना कल्पना दिल्यानंतर त्यांनी जबाबदारी झटकल्याने तिला बरे करण्याचे धनुष्यबाण हाती घे ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत तयार करुन सुमारे १०९ गुंठे जमीन स्वत:च्या नावाने करणाऱ्या आठ जणांविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. महसूल कर्मचा-यांच्या संगनमताने हा प्रकार झाल्याचा आरोप होत असून संबंधितांवर कारवाई करण्याच ...
परीक्षा संपल्यानंतर,बच्चे कंपनीला वेध लागतात. ते गावी जावून धमाल-मस्ती करण्याचे. त्यामुळे शाळेच्या त्या संपल्या रे संपल्या की बच्चे कंपनी गावी जाण्यासाठी सज्ज असतात. हीच बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन विभागही सज्ज झाला असून सुट्यांमध्ये गावी तसेच देवदर ...
शाळेतील मुलांना चिक्की देणे, गणवेश, बूट-मोजे व शैक्षणिक साहित्य देण्याचे प्रस्ताव अवघ्या सहा महिन्यात पुन्हा स्थायी समितीसमोर आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते मागे घेण्याची वेळ उल्हासनगर पालिकेच्या प्रशासनावर आली. ३१ मार्चला झालेली ही स्था ...