बदलापूरची ३०० कोटींची भुयारी गटार योजना ही भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चेला आलेली असताना याच योजनेला लागून असलेल्या भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी एकही कंत्राटदार पुढे येत नाही. ...
केडीएमसीच्या महासभेने अतिरिक्त आयुक्त ते प्रभाग अधिकारी यांच्या निलंबनाचा ठराव मार्चमध्ये मंजूर केला आहे. मात्र, महासभेचा हा ठरावच अशासकीय व बेकायदा आहे, अशी तक्रार माहिती अधिकाराचे कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविका ...
मैत्रेय कंपनीने आतापर्यंत सहा हजार २०९ गुंतवणूकदारांची सुमारे १६ कोटींची फसवणूक केल्याचे ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पुढे आले. यामुळे पोलिसांनी या कंपनीची २४ बँक खाती गोठवून कंपनीच्या विविध ठिकाणच्या ७७ मालमत्ता ताब्यात घेतल ...
रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबराची चोरी आणि त्यामध्ये मार्बलच्या चुºयाची भेसळ करणारी टोळी सक्रिय असून, ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका ट्रकचालकास अटक केली. कळवा येथे गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ...
सुमारे १०९ गुंठे जमीन भलत्याच व्यक्तींच्या नावावर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर महसूल विभागाने संबंधित जमिनीचा सातबारा मूळ जमीनमालकाच्या नावावर करून तशी फेरफार नोंदही केली आहे. ...
25 कोटी रुपयांच्या धनादेशाची बॅग रेल्वेत विसरले आणि त्यांना घामच फुटला. त्यांनी रेल्वेला फोन केला तेव्हा त्यांची बॅग रेल्वे सुरक्षा बलाकडे असल्याचे कळताच त्यांचा जीव भांडय़ात पडला ...
ठाणे कारागृहाच्या मुद्यावरुन पुन्हा शिवसेनेतील दोन गट आमने सामने आले आहेत. कारागृह हलविण्यासाठी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी प्रस्तावाची सुचना मांडली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षातील आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्तावाच दफ्तरी दाखल करण्याची म ...
वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी चिखलोली स्थानकाबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी, या मागणीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली ...