आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे वाचक पोलीस निरीक्षक मनोजकुमार म्हात्रे, सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांच्या ...
ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मीरा भार्इंदर आणि शहापूर भागातून अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळीसह मोटारसायकल चोरीचे २७ गुन्हे उघड झाले आहेत. ...
ठाणे एसटी थांब्यासमोरील सार्वजनिक स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी आलेल्या ४२ वर्षीय प्रवाशाचे अपहरण करुन लुबाडणा-या ठाणे रेल्वे पोलीस दलातील हवालदार सुभाष नागरेसह दोघांना ठाणेनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. ...
केवळ १०० रुपयांत अन्सारी स्मार्ट वोटर आयडी पुरवत असे. पोलिसांनी त्याच्याकडून ४५ ब्लँक स्मार्ट कार्ड जप्त केले असून त्यावर भारतीय निवडणूक आयोग असे लिहिलेले होते. ...
ठाणे ग्रामीणच्या मीरा भाईंदर, मुरबाड, गणेशपुरी आणि शहापूर या परिसरात दिवसा आणि रात्रीही सोनसाखळी चोरीचे प्रमाण अलिकडे वाढले होते. या अनुषंगाने हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शहापूर, मीरा भाईंदर आणि गणोशपूरी विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यां ...
रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. ती रोखण्यासाठी वारंवार त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. अशाप्रकारे या वर्षातील सहा महिन्यात केलेल्या तपासणीत १० टक्के रिक्षाचालक दोषी असल्याचे समोर आले आहे. ...
थीम पार्क संदर्भात महासभेत ठराव झाला असतांना सुध्दा त्याच्यावर अद्यापही स्वाक्षºया झाल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनसुध्दा समिती गठीत झालेली नाही. ...