आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून महावितरणच्या विविध कामांसाठी ४६ कोटी ८ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा जयमाला गायकवाड यांचा जवळा, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांचा नातेपुते मतदार संघ राखीव झाल्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदेतील पत्ता कट होणार. ...
मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ आतापर्यंत ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ ...
आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे साधारणपणे पहाटे ५ वाजल्यापासून मध्याह्नसमाप्तिपर्यंत म्हणजे दुपारी१.३०पर्यंत घटस्थापना करता येईल. ...