राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १७०० ते १८०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. २८ रोजी मुंबई व उपनगरातील १२ आगारातून कोकणासाठी ११ जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती प्रभ ...
मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन ' म्हणून देशभर उत्साहात साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रात कार्यरत संघटनानी एकत्र येत गुरुवारी सायंकाळी कणकवली शहरातून जनजागृती रॅली काढली. त्यामध्ये अनेक खेळाडू सहभागी ...
आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू पिकावर पानगळ तसेच पाने-फांद्या वाळण्याची समस्या निर्माण झाली आहे. गत काही वर्षापासून अशाप्रकारची समस्या तुरळक स्वरुपात आढळून येत होती, परंतु यावर्षी या रोगाचा प्रादुर्भ ...
स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार असलेल्या नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय अखेर घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेच्या विरोधामुळे लटकलेला राणेंचा भाजप प्रवेश आता निश्चित ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर बांदा- सटमटवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाख ४९ हजार २०० रुपयांच्या अवैध दारूसह एकूण १३ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ...
कणकवली येथील गंधर्व फाउंडेशनच्यावतीने ३२वी गंधर्व संगीत सभा आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित करण्यात आली होती. या संगीत सभेत पं. विजय कोपरकर यांच्या शिष्या व आसामच्या गायिका श्रुती बुजरबरूवा यांनी गायन सादर केले. त्यांच्या सुमधूर गाण्याने कण ...
देवगड : देवगड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांबरोबरच प्रमुख राज्यमार्गांची अवस्था दयनीय झाली असून गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी ... ...
कणकवली नगरपंचायत प्लेग्राऊंड गार्डन परमहंस भालचंद्र महाराज आश्रमानजीक कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. ...