देवगड तालुक्यामध्ये काही ठिकाणी आंबा स्टॉल उभारण्यात आले आहेत. मात्र, आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकच नसल्याचे हे स्टॉल शोभेचे ठरले आहेत. यामुळे देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेल्या आंबा व मत्स्य व्यवसायाला कोरोनामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत ...
संचारबंदीचे नियम कडक आणि काटेकोर करूनही जनतेकडून त्या नियमांना हरताळ फासला जात आहे. कणकवली शहरात आणि बाजारपेठांमध्ये याचे प्रत्यंतर दररोज येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली अनेक नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना लाथाडून बाजारप ...
संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्यावतीने १५ दिवसासाठी लागणारा किराणा माल, धान्य,भाज्या उपलब्ध करून दिल्या.पोलीस ठाण्यातच निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या उपस्थितीत अन्नधान्याचे वाटप त्या कामगारांना केले. त्यामुळे चिरेखाणीवरच्या कामगारांच्या चुली पुन्हा पेटल्या ...
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णाची दूसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही बाब जिल्हावासीय व जिल्हा प्रशासन यांना दिलासा देणारी आहे. तसेच यामुळे जिल्ह्याची पावले कोरोनामुक्तच्या दिशेने सुरु झाली आहेत. ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटीची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाचे दररोजचे तब्बल २८ लाखांचे उत्पन्न बुडत आहे. त्य ...
येथील महिलेने येथील मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तेथेच वाहतुकीची व्यवस्था सांभाळणारे वाहतूक पोलीस दत्ता देसाई यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत: तलावात उडी मारून त्या महिलेला तलावातून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. ति ...
संचारबंदीचा फटका अनेकांना बसला असून, अनेक जण आपल्या गावी जाण्यासाठी आस लावून बसले आहेत. तसाच प्रकार पंजाबी तरुणांच्या बाबतीत घडला आहे. तब्बल २५ तरुण पंजाब या आपल्या गावाकडे जाण्यासाठी दिल्लीपर्यंत जाता यावे म्हणून सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे शिफारस ...