सातारा शहर परिसरातील एका उपगनरामध्ये दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गडकोटांच्या तटबंदीसह गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन, वृक्ष लागवड करताना घ्यावयाची काळजी अन् दुर्ग संस्थांना नोंदणीसह निधी संकलन करताना येणाऱ्या अडचणी यासह विविध ...
वनक्षेत्रात अतिक्रमण करून त्यावर स्ट्रॉबेरीचे पीक घेणाऱ्यावर वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमित जागेतील स्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून अर्धा एकर जागा वनविभागाने ताब्यात घेतली. सायघर, ता. जावळी येथे ही कारवाई केली. ...
: टँकर फिडिंग पॉर्इंटमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर द्यावा, कुठल्याही परिस्थितीत जनतेला अशुद्ध पाणी जाऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी शासकीय यंत्रणेला केल्या. माण तालुक्यात तीन ठि ...
शासनाने कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोतवाल संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यात सलग तीन महिने आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने कोतवालांना मानधन वाढ दिली. चोवीस काम पण हातात अपुरे दाम, अशी परिस्थिती असणाऱ्या कोतवालां ...
सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चितळी गावाच्या हद्दीत चारचाकी गाडी पलटीहून विलास राजाराम खरात ( वय ५२ ) (सध्या, रा. मुंबई, रा. भिकवडी ता. खानापूर जि. सांगली) हे जागीच ठार झाले... ...