आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देवरुख : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यामधून गुरुवारी लॉकडाऊनला ... ...
रत्नागिरी : सध्या रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या ... ...
राजापूर : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासनाने बुधवारी रात्रीपासून लागू केलेल्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश असल्याने गुरुवारी राजापुरात ... ...
अडरे : चिपळूण शहरातील शिवसेनेचे शाखाध्यक्ष संदेश सुरसे यांच्यासह तरुणांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गणेश भाेंदे यांच्या नेतृत्वाखाली ... ...