Heavy Rain Warning for Maharashtra, Goa: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून दोन ठिकाणी दरडी कोसळून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली ...
PM Narendra Modi & CM Uddhav Thackeray Announced ex gratia: सध्या या दुर्घटनेत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून अद्यापही दुर्घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. ...
पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे परंतु पाणी ओसरले तरी धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा चिपळूण शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
Ratnagiri, Raigad, Chiplun, Kolhapur Flood: महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
Chiplun Flood: रत्नागिरीत चिपळूण, खेडला मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं वेढा घातला आहे. यात हजारो नागरिक अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी एनडीआरफचे जवान प्रयत्न करत आहेत. त्याची ही काही छायाचित्र... ...
Ratnagiri, Chiplun, Raigad Flood: गेल्या २ दिवसांपासून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. शहर बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या आहेत. ...
तब्बल 12 घरांना याचा फटका बसला आहे. यातील 6 घरे पूर्णपणे पडली आहेत. त्यात 17 जण गाडले गेलाची शक्यता आहे. याच बरोबर 25 जनावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत. ...
Ratnagiri, Raigad, Chiplun Flood: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्राला कळवलं आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले. ...