चांदेराई प्रमाणेच हरचिरी गावातही पाणी घुसल्याने ३० घरे पुरात बाधित झाली आहेत. परिस्थितीत सातत्यानं उद्भवत असून प्रशासन फारसं गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचं ग्रमस्थाचं म्हणणं. ...
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये जलप्रलय; अनेक शहरे पाण्याखाली; कोल्हापूरला धोक्याची घंटा, डोंगर कोसळून महाडजवळ ३० घरे दबल्याची भीती, कल्याण-बदलापूरमध्ये पूरस्थिती ...
रत्नागिरी : गुरूवारी ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी तालुक्यालाही जोरदार बसला आहे. या पावसाने काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई, ... ...