हवेतील आर्द्रतेमुळे घाम खूप येतो. त्याने शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे डीहायड्रेशन (निर्जलीकरण) होते. डीहायड्रेशनमुळे उष्माघाताची शक्यता वाढते. थकवा येणे, ताप येणे, चक्कर येणे अशी उष्माघाताची लक्षणे आहेत. ...
कोकणातून मुंबईत गेलेला माणूस असुरक्षित असतो. त्यामुळे तो शिवसेनेसारख्या संघटनांना पकडून राहतो. या प्रभावाचा वापर करून तो गावातील लोकांची मंत्रालयातील कामे करतो. ...
आपल्या कार्यालयातील सहकारी महिलेवर प्राणघातक हल्ला करून त्या महिलेच्याच घरात हल्लेखोराने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथे घडली. ...
चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष ...
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भंडारपुळे गावातील नांदेश्वर येथे शनिवारी पशुबळीचा प्रकार उधळून लावण्यात आला. याप्रकरणी देवरुख येथील तिघांना व जाकादेवीतील एकाला अटक करण्यात आली आहे. ...
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तीन नामांकित संशोधन केंद्रांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ...
पानवल ते हातखंबा मार्गावर धावत्या बसमधून तरुण पडल्याने ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती. प्रचारासाठी निघालेले आमदार उदय सामंत यांनी गर्दी पहाताच गाडी थांबवली व तत्परतेने जखमी तरुणाला वैद्यकिय उपचार उपलब्ध होण्यासाठी ताबडतोब सुत्रे हलविली. ...
यामुळे भारताने ‘बेस्ट सिरीज’ पटकावले आहे, तर दुहेरीच्या सामन्यात झालेल्या लढतीत ४-१ असा विजय प्राप्त केला आहे. आकांक्षा सध्या रत्नागिरी येथील शिर्के प्रशालेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे. ...