मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्यावरील खड्डे चुकवित मंद वेगाने जाणाऱ्या आराम बसमधून १३ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमाराला सामानाची चोरी करण्यात आली होती. ...
मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी शासनाचे नियम पाळले नाहीत आणि कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तर गणेशोत्सवानंतर सात दिवसांचे लॉकडाऊन होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊनची स्थिती येणार नाही, याची दक्षता घ्या, असा सक्त इशारा जिल्हाधिकारी लक्ष ...
हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृती दलाने चाकमान्यांच्या बंद घरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम कृती दलाच्या या संकल्पनेमुळे घरात गणेशाची पूजा करण्याची परंपरा कायम राहणार आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बुधवारी रात्री जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी ९३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ५८० इतकी झाली आहे. ...
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या इमारतीत कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या इमारतीतील २५ खोल्यांमध्ये ५० खाटांची सुसज्जता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ...