लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीवाजी महाले यांची प्रतापगडावर जयंती साजरी - Marathi News |  Jivaji Mahale celebrated the birth anniversary of Pratapgad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जीवाजी महाले यांची प्रतापगडावर जयंती साजरी

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक जीवाजी महाले यांची ३८२वी जयंती साजरी करण्यात आली. ‘होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी’ या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ...

पावसामुळे पिकाचे नुकसान , शेतकरी चिंताग्रस्त : आदिवासीवाड्यांतील प्रकार; काळ्या पावसाने भात गळती झाल्याचा दावा - Marathi News |  Crop damage due to rain, farmers worried; Types of tribals; Black rice claims rice leakage | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसामुळे पिकाचे नुकसान , शेतकरी चिंताग्रस्त : आदिवासीवाड्यांतील प्रकार; काळ्या पावसाने भात गळती झाल्याचा दावा

भात शेतीची कापणी केल्यानंतर भाताचे दाणे शेतात गळून जाण्याचा प्रकार विभागातील आदिवासीवाड्यांवर घडला आहे. १५ दिवसांपूर्वी आमच्या भागात पडलेल्या काळ्या पावसामुळेच हा प्रकार झाला असल्याचा दावा ...

विन्हेरेत पावसाचा कहर; रस्ते, पूल पाण्याखाली - Marathi News | Widespread rain; Roads, pools under water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विन्हेरेत पावसाचा कहर; रस्ते, पूल पाण्याखाली

तालुक्याच्या विन्हेरे विभागात रविवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. महत्त्वाचे रस्ते, काही पूल पाण्याखाली गेले. शेतीमध्येही पाणी साचल्याने भातपिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे. ...

बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सुसाट..! आरोग्य विभागाची माहिती : 450 हून अधिक रुग्णांना मदतीचा हात - Marathi News |  Bike ambulance suits ..! Health Department Information: Help for more than 450 patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सुसाट..! आरोग्य विभागाची माहिती : 450 हून अधिक रुग्णांना मदतीचा हात

वाहतूककोंडीत रुग्णवाहिकेचे मार्गक्रमण सुलभ होण्यासाठी पर्यायी सेवा म्हणून सुरू झालेल्या ‘बाइक अ‍ॅम्ब्युलन्स’ आरोग्यसेवेला बळकटी देत आहेत. ...

मुंबई-गोवा मार्गाचे केंद्राकडे हस्तांतरण! ठेकेदारांवर कडक कारवाईचे संकेत; कामाला उशीर होत असल्याचा परिणाम - Marathi News | Mumbai-Goa road transfer center! Signs of stringent action against contractors; The result of delayed work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा मार्गाचे केंद्राकडे हस्तांतरण! ठेकेदारांवर कडक कारवाईचे संकेत; कामाला उशीर होत असल्याचा परिणाम

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. ठेकेदार बदलूनही काम पूर्ण होत नसल्याने, गृहनिर्माणमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

वादळी पावसाचा नांदगावला तडाखा, शेकडो नारळांची झाडे जमीनदोस्त, छप्पर व पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल - Marathi News | Citizen Stations of Hundreds of Coconut Plants | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वादळी पावसाचा नांदगावला तडाखा, शेकडो नारळांची झाडे जमीनदोस्त, छप्पर व पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल

वादळी वा-यासह शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड नुकसान झाले आहे. नांदगाव तसेच माजगाव या गावांत घराची छप्परे व पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. ...

बचतगटाच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचा उद्योग, पर्यावरण -हास रोखणार - Marathi News | Through industry, the industries of cloth bags will prevent environmental hazard | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बचतगटाच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचा उद्योग, पर्यावरण -हास रोखणार

प्लास्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला हानी पोहोचून निर्सगाला संकटात लोटण्याचे काम सध्या सुरू आहे; परंतु वेळ आली की, निर्सग आपल्यावर काहीच घेत नाही. ...

पालघर जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, १५ जखमी - Marathi News |  Three killed, 15 injured in electricity in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, १५ जखमी

शुक्रवारी झालेल्या पावसात जिल्ह्यात वीज पडून महिलेसह अन्य दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दहा ते बारा लोक जखमी झाले आहेत. ...

ग्रामपंचायत निवडणुकीत ४,२७८ उमेदवार रिंगणात , सरपंचपदासाठी ८२२ अर्ज वैध - Marathi News | In the Gram Panchayat elections, 4,278 candidates in the fray, 822 for Sarpanch post valid | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामपंचायत निवडणुकीत ४,२७८ उमेदवार रिंगणात , सरपंचपदासाठी ८२२ अर्ज वैध

रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ७८८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणामध्ये ४ हजार २७८ उमेदवार उरले आहेत. ...