बीएसएनएलच्या दूरध्वनी केंद्राला गेले अनेक महिने घरमालकाने भाडे थकल्याने कुलूप घातले आहे. त्यामुळे दूरध्वनी केंद्रातील बिघाड दुरुस्त करणे शक्य नाही. ...
ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदरातून किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहेत, त्यापैकी खोरा बंदराचा नुकताच विकास करण्यात आला. ...
रायगड जिल्ह्यातून मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग असे महत्त्वाचे मार्ग जातात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अन्य काही राज्य मार्गही आहेत. ...