गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे देहरंग धरण भरले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरण लवकर भरले ...
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये विकसित भूखंड देण्यात आले आहेत. त्यासाठी सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली ...
तरुणांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ...
गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना मध्य रेल्वेकडून खुशखबर देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी ६0 विशेष फेऱ्या १0 सप्टेंबरपासून सोडण्याचा ...
वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर तसेच उपमहापौरपदाची २९ जून रोजी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे ...
मुंबईमध्ये विषारी दारूचे बळी पडल्याची घटना घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ग्रामीण भागातही धडक कारवाईस सुरुवात केली आहे. ...
वाडा तालुक्यातील चिंचघर तसेच कुडुस या दोन्ही ग्रामपंचायतींना स्मशानभूमीच नसल्याने नागरीक संतप्त आहेत. चिंचघर येथे मृताच्या ...
वाडा तालुक्यातील तिळमाळ या अतिदुर्गम गावातील शाळा अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आ ...
जव्हार तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पाच महसूल गावातील १८० हेक्टर क्षेत्र शासनाने अधिकृतरित्या संपादीत केली नसताना ...
टक्केवारी आणि ठेकेदारीच्या राजकारणाला बळी पडून मिरा-भार्इंदर महापालिका प्रशासनाने शहरवासीयांना १०० एमएलडी पाण्याचे अमिष दाखवून कोणत्याही ...