देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे होत आहेत, मात्र आजही माथेरानच्या कुशीत असलेल्या निगडीचीपट्टी या धनगर लोकांची वस्ती असलेल्या वाडीतील लोकांचा निवाऱ्याचा प्रश्न कायम आहे. ...
केंद्रातील भाजपा सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी अच्छे दिनचा मागमूस दिसत नाही. उलटपक्षी महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने गोरगरीब आदिवासी तसेच सर्वसामान्यांना जीवन ...
पालघरच्या आंदोलनात झालेल्या ब्रिटिशांच्या बेछूट गोळीबारात बळी पडलेल्या पाच हुतात्म्यांच्या बलिदानाचा प्रतिशोॅध घेण्यासाठी मुंबईहून दारूगोळा भरून निघालेली लष्कराची गाडी ...
जीटीआय अधिकारी व कामगार आणि सर्वपक्षीय संघर्ष समिती यांच्यामध्ये जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी मंगळवारी बैठक बोलावून यशस्वीपणे सकारात्मक चर्चा घडवून आणली. ...
सिडकोने हाती घेतलेल्या पहिल्या टप्प्यातील अनधिकृत बांधकामाच्या तोडक मोहिमेला खारघरमधून तीव्र विरोध होत आहे. याविरोधातील लढा आणखी तीव्र करून प्रकल्पग्रस्तांची बाजू सिडकोसमोर मांडू ...
जालना : पाऊस सुरू झाला असला तरी दुष्काळ संपला नाही. ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी कामाची मागणी झाल्यानंतर पंधरा दिवसांत मग्रारोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करू दिली जातील, ...
कामोठे ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या भ्रष्टाचारामध्ये ग्रामसेवक जे. जे. म्हात्रे यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप कामोठे ग्रामपंचायतीच्या ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ब्रिजवर मधोमध कॉईलने भरलेला ट्रेलर सकाळी ७.४० वाजता बंद पडल्याने पनवेलकडून येणाऱ्या व पेणकडून जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा ...