Manoj Jarange Patil reaction to the Vanjari vs Maratha communal conflict in Beed लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यापासून बीडमध्ये जातीय तेढ उफाळून आलं आहे. त्यात वंजारी आणि मराठा समाज असा संघर्ष पेटला आहे. ...
२००४ साली पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार नव्हता असं विधान शरद पवारांनी केले होते, त्यावर शरद पवार जे बोलतायेत ते खोटे आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे. ...
chagan Bhujbal Seat Sharing Vidhan Sabha: लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला चारच जागा सुटल्या होत्या. पैकी दोन जागांवर मित्र पक्षातून उमेदवार आयात करावे लागले होते. तर नाशिकची जागा भुजबळांना देण्याचे भाजपने मान्य केले असताना शिंदे गटाने हक्क न सोडल्या ...
loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर नाशिक इथं मनसे कार्यकर्त्यांची मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातून मनसेत गटबाजीचं राजकारण सुरु असल्याचं चित्र दिसून आलं. ...
loksabha Election - देशातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. पवारांचे राष्ट्रीय पातळीवरील २ युवा शिलेदार पक्षाला रामराम करत अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार आहेत. ...