मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
Pimpri Chinchwad (Marathi News) डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असूनही जलतरण खेळात प्रावीण्य मिळविलेल्या ऋत्विकने आपल्या जिद्दीच्या जोरावर स्विमिंगची आवड जोपासत बारावी परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविले. ...
पिंपळगाव जोगा येथील बोकडदरा येथे राहणाऱ्या सखुबाई नानाभाऊ हिले (वय ६०) या महिलेस घरापासून उचलून नेऊन बिबट्याने जंगलात ठार केले. ...
राज्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातही बारावी परीक्षेत मुलींनीच आघाडी घेतली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ७ टक्क्यांनी जास्त आहे. ...
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनांकरिता अनुक्रमे न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी व भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांच्याशी सहकार्य करार केला आहे, ...
काळाच्या पुढे राहण्याची ‘प्रभात’ची परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षीच्या ‘प्रभात पुरस्कारां’चे नामांकन लोकमतच्या सहयोगामुळे ‘ग्लोबल’ होणार आहे, ...
अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांना भूसंपादन, मूलभूत सुविधा, प्रकल्प उभारणीचे ना हरकत प्रमाणपत्र, मंजुरी प्रक्रिया व वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव लालफितीमध्ये अडकला आहे. ...
जी व्यक्ती स्वत:ची गरज किंवा अडचण दूर करण्यासाठी कलेचे प्रदर्शन करते ती गरजवंत असते. परंतु जी रसिकांच्या आनंदासाठी एखादी कला साकारते तीच खरी कलावंत असते, ...
मराठी साहित्याला काही वर्षांपासून ‘उत्सवी’ स्वरूप आले आहे. उत्सव म्हटला की यात उत्कटतेपेक्षा उन्मादाला जास्त वाव राहतो. या उत्सवी स्वरूपामुळेच ‘अच्छे दिन’ आले असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. ...
अणुबॉम्बचा शोध लागल्यानंतर त्याचा वापर करून जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन्ही शहरे बेचिराख करण्यात आली. ...
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही. ...