केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर चार दिवसांत पुणे मेट्रोला मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. ...
जिल्ह्यात २८ टँकरने २७ गावे व १४८ वाड्यांना सुमारे ४८ हजार ९१३ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला ३४ टँकरने ६३ हजार ४0५ लोकसंख्येला पाणीपुरवठा होत होता. ...
नीरा नदीच्या पात्रातील वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी आता बंधाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफियांचे नदी क्षेत्रामध्ये गुंडाराज सुरू आहे. ...
पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने वर्धापन दिना निमित्त ग्रंथ, साहित्यीक आणि साहित्य क्षेत्राची सेवा करणा-यां विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदाही विविध पुरस्कारांची घोषणा परिषदेने केली खरी; मात्र काही पुरस्कार कार्यकारिणीला विश्वासात ...