महापालिका सर्वसाधारण सभेने अनधिकृत बांधकाम शास्ती माफीसंदर्भात केलेला प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सरकारकडे पाठविला नसल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उघडकीस आणली आहे. ...
भाजीपाला ही दैनंदिन गरज आहे. त्यामुळे आज कोणती भाजी खरेदी करावी, असा प्रश्न महिलांना दररोज सतावत असतो. परंतु आता भाजीची ‘चॉईस’ राहिली नाही. कारण राज्यात शेतकरीराजाने संप पुकारल्याने बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली आहे. ...
इच्छा असली की, सर्व काही साध्य होते, ही म्हण खरी करून दाखविली पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी काजल लवटे हिने. बिकट परिस्थितीवर मात करीत तिने यश संपादन केले. ...
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) दहावीच्या अभ्यासक्रमातील बदलांबरोबरच परीक्षापद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने समाधानकारक वेतन वाढ न केल्यामुळे वल्लभनगर आगारात चालक, वाहक इतर कर्मचा-यांनी सलग दुस-या दिवशीही संप सुरूच ठेवला. आगारातून एसटीची वाहतूक ठप्प असून, दिवसभर शुकशुकाट होता. ...
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यावर वळवण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने येथे दिवसाला सुमारे वीस ते पंचवीस छोटे मोठे अपघात होत आहेत. ...
दृष्टिदान दिवस सर्वत्र साजरा होत आहे. अंध व्यक्तींच्या डोळ्यांत दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधाराला प्रकाशमय करण्यासाठी मृत व्यक्तीचे नेत्रदान होणे ही खरी गरज आहे. शहरातील नेत्रदानाची आकडेवारी पाहता याबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. ...
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात २३० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रदान प्रोत्साहन व संकलनाचे कार्य केले जाते. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी समाजात नेत्रदानाविषयी केलेल्या जनजागृतीमुळे राज्यात २०१७ ते २०१८ या ...