नोव्हेंबर- डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून ७ सप्टेंबर रोजी यासाठी मतदान होणार आहे. याबाबतची आचारसंहिता शुक्रवारी सायंकाळपासूनच या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू झाली आहे. ...
सरकारचे धोरणच समजत नाहीत. शेती व्यवस्था अस्थीर करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाला सरकारकडून धोका असल्याची भावना निर्माण झाली असून, भांबावलेल्या शेतक-यांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्यभर शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू क ...
: मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या वस्तू व सेवा कर विभागाच्या नवीन इमारतीचे अखेर बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र उद्घाटन न झाल्याने अद्यापही नवीन इमारतीमध्ये कार्यालय हलविण्यात आले नाही. कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी मिळून जवळपास १९ ते २० जण कार ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांची अखेर पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. ...
शासनाच्या नियमांना डावलून महापालिकेने घरपट्टीत वाढ केली असून, अवास्तव घरपट्टी नागरिकांवर लादल्याने संताप व्यक्त होत आहे. वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्यानंतर मागील एक महिन्यापासून शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. ...
ग्रंथांबरोबरच चित्रपट हे समाज परिवर्तनासाठी प्रमुख माध्यम ठरु शकते. चित्रपटं समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचतात. तेव्हा दिग्दर्शकांनी चित्रपट बनविताना सामाजिक प्रश्नांचे भान ठेवणे आवश्यक आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे क ...
णेशोत्सव काळात शहरातील विविध गणेश मंडळांनी सजीव देखावे सादर केले असून, प्रत्येक देखाव्यातून वेगवेगळे सामाजिक प्रश्न हताळण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे भारत- चीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही देखाव्यामधून नागरिकांना प्रबोधन केले जात आहे़ ...
जिल्हा नियोजन समितीच्या साडे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीचे प्रोसिडींग अद्यापही तयार झाले नसून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या संदर्भात वेळ मिळत नसल्याने त्यांच्याच स्तरावर ही फाईल प्रलंबित आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे. ...