तालुक्यातील कोटमगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबामातेची यात्रा भरली असून, येथे लाखो भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे. खाद्यपदार्थांची अनेक दुकाने, हॉटेल येथे लागले असून, परिसरात अस्वच्छता वाढली होती. ...
शहरातून जाणाºया पुणे-इंदूर महामार्गावरील तसेच चांदवड- नांदगाव रस्त्यावरील समस्यांबाबत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मनमाड- मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. ...
अंगुलगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने ९ जनावरांचा मृत्यू व ६० जनावरांना रॅबिजची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंगुलगाव येथील ८ गायी व एक बैल रॅबिजच्या आजाराने मरण पावला आहे. साधारण ५० हजार रुपये किमतीची जनावरे दगावली आहे. शेतकरी ...
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील नीरज थर्माकोल अॅण्ड इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली़ यावेळी कंपनीच्या दुसºया मजल्यावर काम करीत असलेल्या २० कामगारांपैकी काहींनी उड्या टाकून तर काहींना सामाजिक ...
नाशिक : केंद्र सरकारने दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्णत: जोर लावला आहे़ विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांपूर्वीच या प्रकल्पांच्या पाणीव ...
नाशिक : धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही. निसर्गाविषयी मनात आपुलकी जर नसेल तर धोका पत्कारण्याचा अन् वन्यजीवांचे हावभाव टिपण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे निसर्गाशी मैत्री व अभ्यासपूर्ण पध्दतीचा अवलंब छायाचित्रणासाठी ...
नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भारत यात्रे’च्या स्वरुपात राष्टÑव्यापी मोर्चा ११ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. याअंतर्गत अद्याप भारत यात्रेच्या सहा गटांनी तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आदि राज ...