विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने प्रेरित नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ सातत्याने शैक्षणिक उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाने विद्यार्थ्यांमध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षमता निर्माण व्हावी, मैदानाशी त्यांची ...
स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडीमुळे नागरि ...
ग्रामपंचायत आणि लोकसहभाग यांच्या सहकार्याने भाटगाव शाळेचे नवीन बदललेले रूप बघावयास मिळत असून, येवला तालुक्यापासून येवला-पाटोदा रस्त्यावर भाटगाव शाळेची स्वच्छ आणि सुंदर इमारत बघावयास मिळत आहे. संपूर्ण शाळा, सर्व वर्ग खोल्या, शाळेची संरक्षक भिंत सुंदर ...
लक्ष्मीनगर, ता. नांदगाव येथील सार्वजनिक विहीर पुनर्भरणाचे उद्घाटन सरपंच बापूसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा पोहोचत असताना लक्ष्मीनगरही याला अपवाद नाही. साधारण जानेवारीपासूनच सार्वजनिक विहिरीने तळ गाठला होता. ...
आदिवासींना वनजमिनी देण्याचा निर्णय होऊनदेखील अनेक आदिवासी बांधवांना पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनी मिळालेल्या नाही, तर ज्या बांधवांना मिळाल्या त्यात जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले असून, कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय झाला आहे. आ ...
शेतीला मुबलक पाणी व शेतमालाला योग्य भाव याबरोबरच सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. या सुधारणा झाल्या नाही तर शेतकरी आत्महत्या करतील हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले विधान आजही तंतोतंत लागू पडत आहे. डॉ. आंबेडकर हेच खºया ...
येथे टँकरच्या चार खेपा मंजूर असताना दोनच खेपा मिळत असल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकत आपला संताप व्यक्त केला. ...
जम्मू-काश्मीर येथील कठुआ, उन्नव व सुरत येथील घटनेतील बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, गेल्या साठ वर्षात दीड लाख बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्कारांच्या खटल्यांसाठी जलद गती न्यायालय स्थापन करावे या मागणीसाठी येथील जमेतुल उलमा संघटनेच्या ...
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व त्यानंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदानास पात्र अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होती. तत्कालीन मंत्रिमंडळाने ११ आॅक्टोबर २००५ रोजी न ...