केंद्रातील भाजपा सरकारने इंधन दरवाढीचा करून देशातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रुग्णवाहिका ढकलत आणून इंधन दरवाढीचा निषेध केला. ...
परिस्थिती कशीही असो प्रत्येकाने सकारात्मक विचारानेच बोलणे आवश्यक आहे. चांगल्या विचारातून स्वभावात आणि बोलण्यातही सकारात्मका येते. त्यामुळे सकारात्मक शब्दांचा वापर केल्यास त्याचा सभोवतालच्या व्यक्तींवर चांगला प्रभाव होऊन जीवन आनंदमयी होण्यास मदत होते, ...
महाराष्ट नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीचे अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असली तरी, मुदतीत प्रकरणे सादर करणे अवघड असल्याने महापालिकेने मुदतवाढीसाठी महासभा बोलावून तसा ठराव राज्य शासन ...
महापालिकेने १५ वर्षांपूर्वी गोरगरीब, आर्थिक दुर्बल कुटुंबीयांना नजरेसमोर ठेवून सुरू केलेल्या मोफत अंत्यसंस्कार योजनेचा लाभ सधन कुटुंबीयांकडूनही घेतला जात असल्याने या योजनेवर महापालिकेला दरवर्षी सुमारे दीड ते दोन कोटी रुपये मोजावे लागत आहेत. ...
महानगरपालिकेच्या मुख्यालयात माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेतली. ...
अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोड्या करणाºया पंचवटीतील रिक्षाचालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़ ...
पुरुषी नजरा आणि स्त्रियांकडे त्यांच्या बघण्याच्या दृष्टिकोनात लपलेला स्वार्थ...पुरुषामध्ये लपलेला जनावर नात्यापलीकडे जाऊनही तसाच वागत स्त्रीचे शोषणावर रंगमंचाद्वारे ‘वारुळातील मुंगी’ या एकांकिकेमधून भाष्य करण्यात आले. तसेच ‘ओळख’ एकांकि केमधून एका प्र ...
गावातील व्यावसायिकांकडून गावात कचरा टाकला जात असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. ...