आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशात वेगवेगळ्या समाजात जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, गेल्या चार वर्षांत स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे देशातील साहित्यिक ...
देवस्थानाचे हित लक्षात घेवून जनहित याचिका दाखल केली असली तरी, त्र्यंबकेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या खात्याच्या आडमुठेपणामुळे अनेक प्रश्न सुटू शकले नसल्याने जनहित याचिकेने काय साध्य होणार असा प्रश्नही उपस ...
नांदगांव : अनैसिर्गक पाणी टंचाई निर्माण होवून नांदगांव शहर व ग्रामीण भागाला अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे पाणी टंचाई व प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी येथे रास्ता ...
अजमेर, राजस्थान आदी राज्यांतील स्वस्त दरातील शेळ्या-मेंढ्या खरेदी करून त्या तेथून ट्रकमध्ये कोंबून नाशिकच्या ओझर विमानतळावर आणल्या जातात. या सर्व शेळ्या-मेंढ्या ट्रकमधून आणत असताना वातावरणातील बदल तसेच आजारी बक-यांच्या संसर्गामुळे ब-याचशा शेळ्या-मेंढ ...
लोहोणेर : - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत लोहोणेर येथील युवक सुशील राजेंद्र सोनवणे याने यश मिळवले आहे . ...
वरखेडा : तालुक्यातील वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकतीच पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे आदिंसह सदस्यांनी भेट दिली असता एकूण १२ पैकी, केवळ वैद्यकीय अधिकारी व अन्य दोन कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त एकही कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास आले आहे. ...
नायगाव - दत्ता दिघोळे - गावात घडणाऱ्या विविध दुर्घटना वारंवार घडणारे चोरीचे प्रकार, महिलांची सुरिक्षतता आदीं गोष्टींपासुन सुटका होऊन गावातील शांतता अबाधीत राहण्यासाठी संपुर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगरानीत आणणारी व वायफाय सेवा देणारी सिन्नर तालुक्यातील ...
सटाणा : बागलाण तालुक्यात यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल २८ गावांचा जलयुक्त शिवार योजनेत नव्याने समावेश करण्यात आल्यामुळे या गावांना जलसंजीवनीची मात्रा मिळणार असली तरी या कामांसाठी शासनाकडून भरीव निधीची प्रतीक्षा आहे.या अंतर्गत वनविकास व जलसंधारणाच्या क ...
जायखेडा : परिसरात पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने शेतकरीवर्ग सुखावला असून, खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...