वारकरी हा पंढरीला जाण्यासाठी आषाढी वारीची वर्षभर वाट पाहतो. वास्तविक पाहता आषाढी वारीप्रमाणेच कार्तिकी, माघी, चैत्री वारीचेदेखील महत्त्व आहे. त्याचबरोबर अन्य सण-उत्सवाला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. त्यामुळे या तीर्थक्षेत्री नेहमीच गर्दी ...
नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला बिअरचा साठा शहरातील एका बिअर शॉपीत आढळल्याचा प्रकार समोर आला आहे़ मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयितास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही करवाई केली आहे़ यामध् ...
सातपूर : सीआयआयच्या वतीने घेण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कायझेन स्पर्धेत मोठ्या गटात नाशिकच्या महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील २० कारखान्यांचे संघ सहभागी झाले होत ...
नाशिक : संपूर्ण रामायण त्याग व मर्यादेच्या मूल्यांवर आधारलेले आहे. रामायणात कोणीही आपली मर्यादा ओलांडली नाही. रावणाकडूनही मर्यादेचे पालन केले गेले; मात्र दुर्दैवाने समाजात आज मर्यादामूल्याचा विसर पडलेला दिसतो. सयंम, सेवा व समर्पण ही मूल्ये सीतेकडून श ...
नाशिक : सद्य:स्थितीत भारतात साडेसात लाख कोटींचे बांधकाम सुरू आहे. त्यातील ८६ टक्के रहिवासी व १४ टक्के व्यावसायिक बांधकाम असून, देशातील ९२ टक्के जनता महानगरांव्यतिरिक्त लहान शहरांमध्ये वास्तव्यास आहे. परंतु, अशा शहरांमध्ये आतापर्यंत केवळ ४० टक्केच बां ...
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे़ या ठिकाणाहून २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे निर्मिती आणि बोटलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणी संशयित घरम ...
इंदिरानगर : अंगावर पावसाच्या सरी झेलत ‘जय जगन्नाथ, जय जगन्नाथ’चा जयघोष आणि टाळ-मृदंग, ढोल-ताशाच्या गजरात इंदिरानगर परिसरात शनिवारी भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. ...
दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह पाच नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.१४) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे दिंडोरी येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. भाजपात दाखल झालेल्यांमध् ...
नाशिक : अरुंद चौकात फळविक्रेत्यांची रस्त्यातच दुकानदारी, रिक्षांचा थांबा, वाहनांचा गराडा अन् बेशिस्त वाहतूक अशा विविध कारणांमुळे वडाळा रस्त्याच्या प्रारंभी उड्डाणपुलाखाली होणारा वाहतुकीचा गुंता सुटणार कधी? असा प्रश्न त्रस्त नागरिकांकडून विचारला जात आ ...