पुढच्या वर्षी मुंबईत होणाऱ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेसाठी जगभरातील संशोधक, शास्त्रज्ञ दाखल होणार असून, त्यासाठी येणाºया कोट्यवधी रुपयांच्या खर्चासाठी राज्य सरकारला स्पॉन्सर शोधण्याची वेळ आली आहे. या परिषदेत सहभागी होऊ इच्छिणाºयांना अडीच ते पं ...
मुस्लीम समाजात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद करून स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दिल्ली तालीम बोर्डचे चेअरमन कारी हाजीर्जुर रहेमान शमशी यांनी केले. शहरातील नयापुरा भागात तालीम बोर्ड जमेतुल उलमा हिंद या संस्थेने आ ...
रमजानपुरा भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत भ्रमणध्वनीवर फोटो काढून खंडणीची मागणी करणाºया तिघा जणांना रमजानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या गौणखनिजावरील स्वामीत्वधन (रॉयल्टी) माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, सदरच्या प्रकल्पाचा महत्त्वाचा सार्वजनिक प्रकल्प संबोधून राज्यपालांच्या सहमतीने रॉयल्टी माफ करण्यात येत असल्याचे र ...
बागलाण तालुक्यातील आराई येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यारंभ आदेश देताना विविध बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. ...
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांनी पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी याप्रकरणी संबंधितांमध्ये सुधारणा आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता असेल तरच प्रस्तावावर विचार करण्या ...
उच्चशिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या संशोधनावर आता ‘इन्स्टिट्यूशन इनोवेशन कौन्सिल’ लक्ष ठेवणार असून, या कौन्सिलच्या नियंत्रणाखालीच उच्चशिक्षण संस्थांना काम करावे लागणार आहे. ...
नाशिक जिल्ह्यात ‘आॅपरेशन ग्रीन’ या योजनेंतर्गत कांदा क्लस्टर उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत कांदा पिकासाठी लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत आवश्यक त्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचा सरका ...