बांधकाम व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने घरबांधणीतील अडसर ठरलेल्या आॅटो डीसीआर संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी येत्या शुक्रवारी (दि.२१) कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून, यावेळी अनेक अडचणी दूर होण्याची ...
आधुनिकतेच्या काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या गोष्टी जरी केल्या जात असल्या तरी राज्यातील बहुतांश खेड्यापाड्यांत आजही अंधश्रद्धेला वाव मिळत आहे. अंधश्रध्देची खोलवर रूजलेली पाळेमुळे उखडून फेकण्यास अद्यापही अपयश येत असून, यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होत असल ...
अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मेव्हणीच्या विवाह समारंभासाठी मुंबईहून नाशिकला येत असताना मुंबई महामार्गावरील अंबड औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीसमोर कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़१८) सकाळच्या स ...
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी २४ प्रकारच्या विशेष प्रवासी सवलती दिल्या जातात. परंतु या सवलतींची पुरेशी माहिती प्रवाशांना नसल्यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी वगळता अन्य सवलती केवळ कागदावरच आहेत. ...
आपले राजकीय वैरी हिरे कुटुंबीयांच्या मालेगाव तालुक्यातील सूतगिरणीचा लिलाव करण्यास जिल्हा बॅँकेकडून टाळाटाळ चालविल्याच्या कारणावरून मंगळवारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी बॅँकेत धडक देऊन संचालकांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरून सूत गिरणीचा लिलाव क ...
प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून प्लॉटचा ताबा वा खरेदीखत करून न देता फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल कंपनीच्या संचालकांनी दोघांची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
आगामी वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार असल्याने आत्तापासूनच सत्ताधारी पक्षाने तयारी सुरू केली असून, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात देऊन त्या माध्यमातून जनतेला मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ...
जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचाºयांना कनिष्ठ सहायक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने ...
जिल्ह्यातील २६३ शाखा टपाल कार्यालयांमध्ये मंगळवारी (दि.१८) शुकशुकाट पसरला होता. सकाळी नियमितपणे ग्रामीण डाकसेवक कार्यालयांमध्ये टपालाचा बटवडा करण्यासाठी पोहोचलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गावपातळीवरील टपालसेवा, पोस्ट बॅँकिंगसेवा ठप्प झाली होती. ...