आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
इंदिरानगर-वडाळारोडवरील साईनाथनगर चौफुली व सह्याद्री रुग्णालयालगत असलेल्या स्वयंचलित सिग्नलवर वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालकांकडून नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी दुसरीकडे मात्र हेल्मेट सक्तीचा आग्रह धरून सरक ...
रिक्षाच्या डिक्कीतून बारा हजार रुपयांची रोकड चोरणारे आरोपी सिद्धार्थ अंबादास भिसे (२२, रा. हॉटेल एक्स्प्रेस इन मागे) व रखमाजी महादेव भाग्यवंत (२६, रा. वेताळबाबा मंदिर, सातपूर) या दोघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. जी. पांडे यांनी शनिवारी (दि़२२) ...
इस्तंबूल (तुर्की) येथे मेमोरियाड मेंटल मॅथ आणि मेमरी फेडरेशन आयोजित तुर्की ओपन चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धेमध्ये नाशिकच्या सात विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रम करीत १५ पदके मिळवून नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे ...
जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम पाड्यांमध्ये सहा महिने प्रचंड पाणीटंचाई जाणवते. यातील अकरा आदिवासी पाड्यांना कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने ग्रामस्थ व युवकांच्या श्रमदानातून पाणीपुरवठा योजना राबविली. ...
गोदाकाठी रविवार (दि.२३)ची संध्याकाळ नाशिककरांनी आनंदात घालवली. तरुणाईने सजविलेल्या ‘मिस्तुरा’ कलामहोत्सवाला अखेरच्या दिवशी भेट देत शेकडो नागरिक येथील कलाकृतींच्या प्रेमात पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...
प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांनी पुरीया धनश्री रागातील बडा ख्यालमध्ये सादर केलेले ‘कैसे दिन बिते’ व त्यानंतर याच रागातील द्रुत बंदीश ‘पायलीया झनकार मोरी’ यामध्ये नाशिककर मंत्रमुग्ध झाले होते़ ...
पूर्वीच्या काळात संगीताला मोठे महत्त्व दिले जायचे. त्यामुळे दिग्गज गायकही संगीतकारांच्या मदतीने दोनदा-तीनदा सराव केल्यानंतर ध्वनिमुद्रण करीत असत, परंतु नवीन पिढी अधिक उथळ झाली असून केवळ मुखडा गाण्यासाठी उभे राहतात. ...
हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, तेलगू, पंजाबी, गुजराथी, बंगाली अशा विविध भाषांमधून हजारो गीतांना स्वरबद्ध करणारे पद्मश्री मुहम्मद रफी या दिग्गज गायकाचा भारत सरकारने मरणोपरान्त ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी इच्छा टकलेनगर परिसरात ...
समाजमनातील भावनांना शब्दरूप देण्याचे काम कवी करतो. कवीच्या लेखनीतून समाजातील वास्तविकतेसोबतच सृष्टीपलीकडले काल्पनिक विश्वही उमटत असते. अशा काल्पनिकतेतूनही समाजातील प्रश्न व व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्यास कवितेतून रसिकांच्या हृदयास स्पर्श करणे शक्य ...
नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजीची हौस भागविण्यास सुरुवात झाल्याचे आकाशात दिसणाऱ्या पतंगवरून लक्षात येते. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसह मानवावरही दरवर्षी ‘संक्रांत’ ओढावते. नायलॉन मांजाने मानेला, चेहºयाला गंभीर दुखापत होऊन जायबंदी होण्याच्या घटना शहर ...