संभाजी महाराज बालपणापासून धाडसी स्वभावाचे होते. आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षीच ते दहा हजारी सैन्याचे मनसबदार बनले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांनी राज्यकारभाराचे धडे गिरवले. आदर्श राज्यकारभार कसा करावा, याचे निरीक्षण ते लहानप ...
पंडित राजाभाऊ देव आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचा वारसा असलेल्या तिसऱ्या पिढीतील युवा कलाकार सूरमणी शिवानी दसककर यांच्या शास्त्रीय संगीताच्या अभिजात मैफलीचा नाशिककरांनी स्वरानुभव घेतला. ...
शहरातील एका वयोवृद्ध इस्टेट एजंटचे दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यापोटी दोन लाख रुपये उकळणाºया चार सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या पाचपैकी काही गुन्हेगारांना यापूर्वीच्या गंभीर गुन्ह् ...
महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित गोवर, रुबेला लसीकरण मोहीम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक २८ मधील शिक्षकांना आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ...
जिल्ह्यात फळभाज्या आणि पालेभाज्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. भाजीपाल्याचे जास्त उत्पन्न काढून नफा मिळविण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधे व खतांचा वापर करतात. यामुळे अनेक प्रकारांच्या आजारांना सामोरे जावे लागते. ग्राहक मात्र सेंद्रिय पद्धतीन ...
गेल्या अनेक दिवसांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित आहे. विद्यापीठास उपकेंद्रासाठी जागा मिळाली असली तरी उपकेंद्र उभारणीसाठी कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी येथील उपकेंद्र का ...
खमताणे : बागलाण तालुक्यात कमी पाऊस झाल्याने यंदाचे वर्ष कसे जाणार, याची चिंता आता नागरिकांना भेडसावू लागली आहे. यंदा ना पाऊस, ना धान्य; अशी स्थिती निर्माण झाली आहे. विहीरी कोरड्या ठाक असुन, शेतीतील कूपनलिकामध्ये पाण्याचा थेंब ही शिल्लक नसल्याने पिण्य ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात शहरासह तालुक्यातील ५९७१७ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या आरोग्य विभागापुढे होते. त्यापैकी ५९०४७ पर्यंत लाभार्थ्यांचे ... ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव (वाघेरा) येथील वीज पुरवठा अनेक दिवसांपासुन बंद आहे. ग्रामीण भागाकडे विद्युत विभाग उदासिनतेने पाहात आहे. ...
त्र्यंबकेश्वर : आई आपले बाळ पोटात असल्यापासून मोठं होइपर्यंत सारं काही आपल्यासाठी करते. आपण जन्माला आल्यावर आपल्यासाठीच भरड खाते. पण मुलं मोठी झाल्यावर आई बापाचे ऐकत नाहीत. प्रेम प्रकरणे करतात. नको ते थेरं करतात. याबाबतीत मुलींनीही सावध रहाणे गरजेचे ...