राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून दुष्काळी परिस्थितीत भयाण होत चालली आहे. जनावरांचा चारा टंचाई, पिण्यासाठी पाणी, शेतकरी व मजूरांना कामे नसल्याने दुष्काळी परिस्थितीची दाहकता हि दिवसेंदिवस वाढत चालली आहे या क ...
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे सोयगाव रोडला घुगे वस्ती येथील विठ्ठल पाटीलबा घुगे यांच्या गट नंबर ५३२ शेतात दोन हरणाची झुंज होऊन एका हरणाच्या शिंगाला लागल्याने ते जखमी झाले. ...
नाशिक जिल्हा प्रशासनाला यंदा शासनाने २०५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, आॅगष्ट महिन्यापासून महसूल विभागाच्या वसुलीला सुरुवात केली जात असली तरी, प्रत्यक्षात आॅक्टोबर महिन्यापर्यंत महसूल खाते विविध कामात गर्क असल्याने प्रत्यक्षात अखेरच्या चार महिन्य ...
महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कश्यपी धरणाची उभारणी केली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला देतानाच, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी फक्त २६ ...
राजापूर : येथील केंद्रकक्षेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेरवाडी येथे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात शाळेला डिजिटल साहित्य देण्यात आले होते. वर्षभरापूर्वीच मिळालेल्या या साहित्याचा उपयोग करून शाळेतील शिक्षकच नव्हे; त ...
चांदवड : येथील भारतीय योगविद्या धाम व स्वामी समर्थ केंद्राच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमीनिमित्त शहर व परिसरातील नागरिक व योगसाधकांसाठी सामूहिक ओंकार व सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ...
सिन्नर : तालुक्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले. तालुक्यात दुष्काळी ... ...
सर्वतीर्थ टाकेद : नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित नाशिक जिल्हा कृषी महोत्सवात आदर्श शेतकरी गट म्हणून इगतपुरी तालुक्यातील जय श्रीराम कृषी विज्ञान मंडळ भरवीर बुद्रुक या मंडळाची निवड झाली आहे. ...