बीएसएनएलला फोर-जी स्पेक्ट्रम मिळावे, बीएसएनएल कर्मचाऱ्यांना तिसरा वेतन करार त्वरित लागू करावा, पेंशन रिविजन, पेंशन अंशदान मूळ वेतनावर लागू करण्यात यावी तसेच बीएसएनएलच्या उन्नतिसाठी केंद्र सरकारकडून मदत करण्यात यावी, या प्रमुख मागण्यासह प्रलंबित मागण ...
राजापूर : राजापूर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ झाली असून ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...
विद्याधन बंगल्यात विनायक गणपत वाणी राहतात. ते ९ ते ११ फेब्रुवारीच्या दरम्यान बाहेरगावी गेले होते. या कालावधीत बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून स्वयंपाकघरातून बंगल्यात प्रवेश केला. ...
देशमाने : रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याने पशु-पक्षावर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळा करकोचा पक्षाचे परिसरात मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. पावसाळा संपताच आॅक्टोबर-नोव्हेंबर मिहन्यात य ...
पाटोदा : गेल्या दहा पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात हवामान बदल व झालेल्या बेमोसमी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, डोंगळे या पिकांवर मोठया प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी वर्गाला पिके जगविण्यासाठी पिकांवर महागडी औषधे फव ...
हल्लेखोरांनी त्यानंतरही त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. परिणामी खैरनार यांना बचावासाठी आरडाओरडही करता आली नाही. लुटारूंनी त्यांच्या ताब्यातील सुमारे १५ हजारांची रोकडसह दुचाकी घेऊन पोबारा ...
मालेगाव : पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व जैशे-ए-मोहमद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक संघटनांकडून मालेगाव बंदची हाक देण्यात आली होती. ...