नाशिक : सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यासाठी सर्व सरपंचांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी आपल्यातील ताकद ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह् ...
नाशिक : पंचायतराज व्यवस्थेत ग्रामविकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आणि लोकशाहीच्या मजबुतीकरणात मोलाची भूमिका निभावणाऱ्या जिल्ह्यातील १३ सरपंचांच्या कार्यकर्तृत्वाचा ‘लोकमत’च्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. गुरुवारी (दि. २८) हॉटेल एक्स्प्रेस इ ...
नाशिक : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचे पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानाने ओझर विमानतळावर आणण्यात आले असून, शुक्रवारी सकाळी दहा वाजता नाशिक अमरधामनजीकच्या मोकळ्या मैदानात त्या ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकरिता ४४ कोटी ८१ लक्ष रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी सभागृहात सादर केला; मात्र त्यांनीच प्रस्तावित केलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठीच्या ६ कोटी रुपयांच्या निधीला सदस्यांनी कात्री लाव ...
भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शुक्रवारी (दि.२८) सकाळी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ...
नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत प्राप्त निधी हा लाभार्थ्यांच्या नावाने बँकेत जमा झाल्यानंतर काही बॅँकांकडून सदरची रक्कम कर्ज खात्यात परस्पर वर्ग करून घेतली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता सदर योजनेंतर्गत शे ...
जलशुध्दीकरण संयंत्र बसविले. सौरउर्जेवरील स्वयंचलित पाणीपुरवठा कार्यान्वित केली. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम कार्यान्वित केले. महिला युवतींसाठी सॅनेटरी नॅपकीनचे वेंडिंग मशिन बसविले.ग्रामपंचायत कार्यालयात वायफाय व संगणक उपलब्ध करून दिले. ...
बेरवळ गावात प्रत्येक घराच्या भींतींवर मुलीच्या नावाची पाटी लावण्याचा अभिनव उपक्रम राबविला. सर्व शाळांना शालेय साहित्य वाटप करून एलईडी टीव्ही भेट दिले. ...
बंधा-याच्या लोखंडीद्वाराची दुरूस्ती केली. गावकऱ्यांना पारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरण्यास प्रवृत्त करत त्यांचे प्रबोधन केले. ओला व सुका कचºयाचे संकलनातून खत निर्मिती केली. शासनाच्या धोरणानुसार वृक्ष लागवडीवर भर दिला. दारणा नदीच्या स्वच्छता करण्याचा प्रयत ...
पेठ तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक त्यांनी तोंडवळला मिळवून दिला. विविध प्रकारचे ३३ प्रमाणपत्रे व महसूल विभागाच्या सेवा पाड्यावरील आदिवासींना आॅनलाइन मिळवून दिल्या. ...