शहरातील विविध ठिकाणी पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी (दि.१४) केलेल्या कारवाईत सुमारे ९९२ बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याक डून जवळपास दोन लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
महापालिकेच्या सात ठेकेदारांनी बिले मिळत नसल्याची तक्रार थेट आयुक्तांकडे केल्यानंतर त्याची गंभीर दखल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आहे. रनिंग बिले असतानाही ती का दिली जात नाही याबाबत अधीक्षक अभियंता आणि मुख्य लेखापाल सुहास शिंदे यांना नोटीस बजावण्य ...
श्रीरामनगर, विनयनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातून सोन्याची साखळी खेचून अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली. ...
मालेगाव शहरातील महेशनगर भागात महिंद्रा पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरे कोंबून त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी अफजलखान सईदखान कुरैशी याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून गारपीट, अवकाळी पाऊस व यावर्षी दुष्काळाचे दुष्टचक्र मागे लागलेले असताना या सर्व संकटावर मात करून कांदा पिकविला. हाच कांदा आ ...
थायसनकृप इलेक्ट्रिक स्टील इंडिया प्रा.लि.(टीकेईस) कंपनीतील कामगारांनी वेतनवाढीसाठी व इतर मागण्यांसाठी गुरुवारपासून संप पुकारला असून, सर्व कामगार कंपनी प्रवेशद्वारावर बसले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर गेल्या चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या विरोधात मोहीम उघडली असून, सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीची हजारो लिटर दारू व वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून आपल्या बाजूने मतदान करून घेण्याच्या राजकीय पक्ष, उमेदवारांच्या मनसुबे ओळखून राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या पर जिल्हा, राज्यांच्या सीमांवर चेकनाके उभारले असून, दमण, दीव व ...
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला रिंगणात उतरवत आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र, आप पूर्णपणे ठप्प असून, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही ‘झाडू’न सा ...
मागील पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यासह सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरु वात झाली आहे. या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम सुरू झाले असून ताप, सर्दी, खोकला यांसारख्या साथीच्या आजारांचे पेशंट वाढू लागले आहेत. लागण होण्यास स ...