नाशिक शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील अपघांतांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत् ...
मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावागावात पाण्यावरुन संघर्ष उभा राहू लागला आहे. पाटणे, चिंचावड शिवारातील गिरणा नदीपात्रात विहीर खोदून बाहेरगावी जलवाहिनीद्वारे पाणी उपसा करण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ...
सिन्नर : ‘महाराष्टÑ करतोय दुष्काळाशी दोन हात तुम्ही द्याल ना साथ’ हे ब्रिद उराशी बाळगून तालुक्यातील पाटोळे येथे पानी फाउंडेशन आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शाहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या नक्षलवादी हल्ल्याचा ग्रामस्थांनी निषेध केला. ...
मालेगाव मध्य : सध्या तापमानाने उच्चांक गाठला असून माणसांबरोबरच पक्ष्यांच्याही जिवाची लाहीलाही होत आहे. पाण्याअभावी तहानलेल्या पशुपक्ष्यांना प्राण सोडावे लागत आहेत; परंतु अशाच तहानेने व्याकूळ होऊन भोवळ आल्याने जमिनीवर पडलेल्या पक्ष्याची तहान एका शिक्ष ...
नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणे हे गोदाप्रेमींचे ध्येय असून त्यासाठी गोदाप्रेमी सेवा समितीने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. गोदावरी ही स्वावलंबी नदी असून, त्याचे कारण म्हणजे रामकुंड परिसरात सतरा पुरातन कुंड आहेत, परंतु २००२-०२ ...
नाशिक : राजकीय पक्षांची फलकबाजी म्हणजे लावणाऱ्याने नाही तर पाहणाºयाने तरी लाजावे अशा स्थितीतील असून त्यामुळे उच्च न्यायालयाने कितीही रेटा लावला तरी राजकीय पक्षांनाच त्याची हौस असल्याने त्यावर अंमलबजावणी तरी कशी होणार, असा प्रश्नच असतो. आता शिवसेनेने ...