त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने आता ३० जूनपर्यंत मुदत दिली असून, आता तरी हे काम सुरू होईल काय याविषयी शंकाच व्यक्त केली जात आहे. ...
एकीकडे सुमारे चारशे पोलीस कर्मचारी हेल्मेटसक्तीसाठी रस्त्यावर सामान्य नागरिकांना वाहतुकीचे धडे देत असताना दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जाणारा वकीलवाडी परिसर मात्र वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाला होता. ...
शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान ...
मनमाड: परिसरात यंदा अल्प पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण न भरल्याने ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. २३ दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठयमुळे पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ महिलांवर आली असून येथील श ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वा. सावरकरांच्या १३६व्या जयंतीनिमित्त भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह भगूर व स्वातंत्र्यवीर सावरकर समूह महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तिसरी ‘भगूर दर्शन अभ्यास मोहिमे’चे आयोजन करण्यात आले आहे. ...
डोंगराळ भागातील पशु-पक्षी व जनावरे मानवी वस्तीकडे पाण्यासाठी वळू लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु मातोरी येथे वन्य पशु-पक्ष्यांची गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. काही दिवसांपूर्वीच मातोरी गावातील डोंगरावरील जंगलाल ...
कळवण : कनाशी येथील मंडळ अधिकारी यांनी सेवाशर्तीचा भंग केल्याप्रकरणी प्राप्त तक्र ारीनुसार सविस्तर चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती उचित कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना केले आहे. या प्रकरणी नाशिक येथील ...
चांदवड : तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मनमाड - मालेगाव रस्त्यावर धावती कार अचानक पेटून मोठे नुकसान झाले. कार पेटल्याचे समजताच प्रवाशी बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ...