जिल्हा बँकेचे निफाड साखर कारखान्यांकडे १४० कोटी, तर नाशिक कारखान्याकडे १३९ कोटींची थकबाकी आहे. दोन्ही कारखाने गेल्या काही वर्षांपासून बंद झाले असून, त्यांच्याकडील थकीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे जिल्हा बँकेने यापूर्वीच दोन्ही कारखान्यांच्या मालमत्ता ...
सटाणा : शहरातील चौगाव रोड परिसरातील नववसाहतीसह चौगाव बर्डी परिसरातील रहिवाशी कचरा डेपोमुळे त्रस्त झाले आहेत. आम्ही गरीब आदिवाशी, मातंग समाजाचे असल्यामुळेच आमच्या दाराशेजारी कचरा डेपो तयार केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही आम्हाला अशा मरणयातना सोसा ...
चांदवड : तालुक्यात १४ गावे, ५२ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, दररोज १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावांवर विहिरी, बोअरवेल, जलसाठे कोरडेठाक पडल्याने बºयाच भागात पाणीटंचाईची ती ...
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पंढरपूर पालखी मार्ग ज्या तालुक्यांतून जात असेल त्या मार्गाला प्रथम प्राधान्य देऊन पालखी मार्गातील प्रत्येक गावाच्या संबंधित ग्रामपंचायतीने मार्गाच्या दुतर्फा झाडे लावावी अशी सक्ती करावी, म्हणजे वारकऱ्यांना सावली ...
सिन्नर : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र असे असतानाही भाजपच्या विजयाचा ग्रामीण भागात जल्लोष नाही. ईव्हीएम बद्दल अनेक उलट-सुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात लोकशाहीवरच संशय निर्माण होऊ लागला आहे. हा संशय दूर क ...
नाशिक-औरंगाबाद राज्यमहामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली असून, या महामार्गावर गाव तिथे गतिरोधकदेखील बसविण्यात आले असून, त्यात रस्त्याच्या डागडुजी चे काम येवला तालुक्यात प्रगतिपथावर असल्याने नाशिक-येवला महामार्गाला पुन्हा नव्याने झळाळी प्र ...
नाशिक- राजकारणात मनसेचे सर्व बाजूंनी प्रयोग झाले परंतु उपयोग झाला नाही. मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनल्याची टीका राज्याचे अर्थ तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नाशिक मध्ये केली आहे. ...