जोरदार पावसामुळे सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास जुने नाशिक परिसरातील जोगवाडा भागात एका बंद वाड्याची भिंत कोसळली. या घटनेत दोन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. वाडा बंद असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. ...
महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत कृषी दिनानिमित्त महानगरपालिका क्षेत्रात सव्वा सहा कोटी रुपये खर्च करून पन्नास हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याने त्याची सुरुवात मंगळवारी सकाळी उंटवाडी स्मशानभूमीजवळ, सिडको येथे महापौर रंजना ...
मुंबई परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्यामुळे गोदावरी, पुणे-भुसावळ व भुसावळ-मुंबई पॅसेंजर या तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या. तर मुंबईहून येणाऱ्या-जाणाºया रेल्वे पावसामुळे उशिराने धावत असल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. ...
नाशिकरोडसह परिसरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाण्याचे तळे साचले होते. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहनांना मार्गक्रमण करणेही कठीण झाले होते. ...
परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले, तसेच पवननगर, कर्मयोगीनगर भागात ड्रेनेजची लाइन चोकअप झाल्याने घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. ...
राष्ट्राची प्रगती ही युवा पिढीची जबाबदारी असून, आजची युवा पिढी ही आपल्या राष्ट्राची आधारवड आहे. त्यामुळे त्यांनी समाजातील चांगले बघून त्याचे अनुकरण करावे आणि वाईट प्रवृत्तींपासून दूर राहून अशा प्रवृत्ती नष्ट करण्याची गरज ...
सेवाक्षेत्रात प्रगतीसाठी भारतासमोर मोठ्या संधी उपलब्ध असून, आरोग्य आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात सर्वाधिक पर्याय खुले आहे. मात्र, भारतीय तंत्रज्ञान क्रयशक्तीअभावी एका चौकटीत अडकले आहे. ...