जुने नाशिक परिसरातील संत नामदेव पथवर असलेल्या श्री संत नामदेव विठ्ठल मंदिराचा इतिहास पाहता किमान १५० वर्षे मागे जावे लागेल. १९व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात या मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराची देखभाल नामदेव शिंपी समाजाकडे हो ...
केंद्र सरकारच्या ‘कायाकल्प’ योजनेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मात्र संततधारेने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे डबके साचत असून रुग्णांसह नातेवाइकांचेही हाल होत आहेत. ...
गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी चांगलाच जोर धरला आणि दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर जुने नाशिक भागातील काही ठिकाणी वाड्यांच्या भिंती कोसळल्याने आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती. ...
गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाच्या वतीने दैनंदिन पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येऊन नाशिक शहरात दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...
जागतिक स्पर्धेत सरस ठरण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी वैचारिक व व्यावसायिक कक्षा रुंदावणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड ट्रेड सेंटरचे वीरेंद्र गुप्ते यांनी केले. ...
शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी गुंडगिरी, टवाळखोरगिरी, अवैध धंदे समूळ नष्ट केले जातील. मात्र नागरिकांनीही सतर्क राहून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देणारे पोलिसांचे कान व डोळे बनावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास ...
मध्यरात्री मुख्य रस्त्याच्या आसपास सहज फिरत असल्यासारखे भासवत अचानकपणे हातातील दगडाने भरलेली पिशवी दुचाकीस्वाराच्या डोक्यावर मारून त्याला खाली पाडत लुटण्याचा प्रयत्न पाथर्डी फाटा ते पाथर्डी रस्त्याच्या दरम्यान घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबर ...
संततधार पावसाने वडाळागावच्या मुख्य रस्त्यावर पाण्याचे तळे साचत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. मिल्लतनगरपासून चिश्तिया कॉलनीपर्यंत वडाळा मुख्य रस्ता पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे. ...
स्पर्धात्मक बाजारपेठेत उद्योग व्यवसाय करीत असताना विविध समस्या व आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या या वेगळ्या व रचनात्मक मार्गांनी विचार करण्यास प्रवृत्त करतात व त्याद्वारे नवनिर्मितीस चालना मिळते. ...
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्ताने केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नाशिक पश्चिम मतदारसंघातील सुमारे पाच हजार ‘आरोग्य कार्ड’चे वाटप करण्यात आले. ...