वारी माझे जीवनातील आनंदाचे पर्व आहे. ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता। निरोप या संता हाती आला।।’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतात. प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा असते, परंतु संसारामध्ये काबाडकष्ट करून थ ...
मखमलाबाद नाका परिसरातील हेमकुंजजवळ असलेली अंदाजे चाळीस वर्षे जुनी धोकादायक हर्षवर्धन सोसायटीची तीनमजली इमारत सोमवारी (दि.८) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
शहर व परिसरात सोमवारी (दि.८) पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभरात केवळ ६.८ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली. रविवारी जोरदार पाऊस झाल्याने आठ तासांत ६२ मि.मी. इतकी नोंद झाली होती. ...
पावसाच्या संततधारेने चुंचाळे गावात राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबाच्या घराच्या लोखंडी जिन्यात वीजप्रवाह उतरला. यावेळी वीजप्र्रवाहाचा झटका लागून घरातील काही सदस्य कोसळले. ही बाब घरातील तरुण मारकस बाळू शिरसाठ (३९) यांच्या लक्षात आली. ...
स्थायी समितीच्या एका जागेसाठी शिवसेनेने केलेली दावेदारी फसल्यानंतर या पक्षाने आता युतीचे नवे कार्ड खेळले असून, एका जागेवर रिपाइंच्या एकमेव नगरसेवक असलेल्या दीक्षा लोंढे यांना संधी द्यावी, असा आग्रह धरला आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंत्याच्या डोक्यावर आमदार नितेश राणे आणि स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखलाची बादली ओतल्याच्या घटनेचा जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांतील अभियंते आणि कनिष्ठ अभियंता संघटनेच्या वत ...
गंगापूर धरणात साठा वाढल्याने पुन्हा एकदा चर खोदण्याचा विषय मागे पडला आहे. निविदाप्रक्रिया राबविणे आणि धरणात स्फोटाचा विषय महासभेच्या गळ्यात मारून प्रशासनाने कालहरण केल्याने खडक खोदणे लांबणीवर पडले आहे. ...
जिल्ह्यासह शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या कोथिंबीर, मेथी, कांदापात या पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आहेत. ...