आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने अखेरीस सहा इच्छुकांपैकी उद्धव निमसे यांना उमेदवारी दिली असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रबळ दावेदार मिळणाऱ्या गणेश गिते यांचा पत्ता कट केला आहे. ...
गुरुपौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहणाचा योग जुळून आल्यामुळे विशेष महत्त्व असलेले मंगळवारचे खंडग्रास चंद्रग्रहण हे नाशिकच्या परिघातून अत्यंत स्पष्टपणे दिसले. मध्यरात्रीनंतर काही काळ चंद्रग्रहण दिसल्यानंतर पावसाळी काळ्या ढगांमुळे चंद्रग्रहण धूसर दिसत होत ...
अवघ्या चौदा महिन्यांच्या तान्हुलीच्या नाजूक गळ्यावर चक्क ब्लेडने वार करून खून केल्याची संतापजनक अन् तितकीच हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. ...
नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपाच्या हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. ...
स्काडा मीटरच्या निविदेत घोळ, संचालकांना अंधारात ठेवणे आणि अन्य तक्रारींमुळे गेल्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची बदली झाल्याशिवाय बैठकीस उपस्थित न राहण्याचा इशारा नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या महापालिकेतील पदाधिकारी संचालकांनी दिला होत ...
स्मार्ट रोडसाठी गावठाणापलीकडचा भाग घेता येत नाही म्हणून अन्य महत्त्वाचे रोड डावलणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीने शहरात मुक्तपणे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले असून, गंगापूर रोडवर आणि पाइपलाइनरोड, सिटी सेंटर मॉल असे चौफेर स्मार्ट पार्किंग आखले असून, या ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीनुसार जिल्हा निवडणूक शाखेत मतदार याद्यांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. ...
केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केले आहे. त्याबाबतच्या निर्णयाची मागणी बहुतांश शासकीय संघटना प्रदीर्घ काळापासून करीत होत्या. ...
अभियांत्रिकी, फार्मसी यांसह विविध तंत्रशिक्षण प्रवेशाची संधी मिळूनही केवळ जातवैधता प्रमाणपत्रांअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ...