प्रत्येक कल्याणकारी योजना ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी गोंदेगाव येथे केले. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीपदी येण्यास अधिकारी नाखूष असून, गेल्या पाच वर्षांत २५ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली, मात्र अवघ्या महिना, दोन महिन्यांतच त्यांनी बदली करून घेतली आहे. अधिकाºयांच्या या अनुत्सुकतेमुळे विभागाचे कामकाज रखडले असून, त् ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत. ...
डिसेंबरनंतर जलयुक्त कामांना कोणताही निधी मंजूर न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर उत्तर महाराष्टÑातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसते. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यांमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्केच कामे झाली ...
मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या दहावा मैल येथे पुढे जाणार्या मालट्रकने स्पिड ब्रेकरवर अचानक ब्रेक मारून वेग कमी केल्याने मागे येत असलेली ट्रॅव्हल बस त्या मालट्रकवर धडकून झालेल्या अपघातात दोन प्रवासी गंभीर तर पाच जण किरकोंळ जखमी झाले. ...
मुंबई-नाशिक महामार्गावरील माणिकखांब शिवारात घोटीमार्गे नाशिकला जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी, तर दुसºयास किरकोळ दुखापत झाली. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. ...
उन्हामुळे परिसरात चटके बसू लागले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहण्याआधीच शासनाने पर्यायी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरींना पाणी टिकून आहे. त्यामुळे चाºयाची फारशी टंचाई सध् ...
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथेमहाशिवरात्रीनिमित्तकिर्तनकारांनीशिवचरित्रसांगितले.शिवजयंतीलासुरूझालेल्यायामहोत्सवाचासमरोपमहाशिवरात्रीच्यादिवशीकरण्यातआला. चार दिवसांपासुन सुरु असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहिर तसेच संत महंत व नाम ...