नाशिक : शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या निकालात अनेक त्रुटी असल्याचा आरोप केला असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना यासंदर्भात निवेदन देत ...
इंदिरानगर : अनेक शासकीय कार्यालयांना स्वमालकीची जागा अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. सुमारे वीस वर्षांपासून परिसरातील ही कार्यालये खासगी भाड्याच्या जागेत सुरू आहेत, तर काही कार्यालये शासनाच्या अन्य विभागांच्या जागेत सुरू असून, त्यांच्याकडून भाडे आकारल ...
मालेगाव : वारंवार पैशांची मागणी करून फिर्यादीच्या पतीस व कुटुंबीयांना वेळोवेळी खोटी फिर्याद दाखल करून जेलमध्ये टाकण्याचा दम दिल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून दीपक लोंढे यांनी २२ जुलै रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. ...
मालेगाव मध्य : रमजानपुरा भागातील गुलशन-ए-फारान परिसरात कत्तलीच्या उद्देशाने पत्र्यांच्या शेडमध्ये डांबून ठेवलेली ९० हजार रुपये किमतीची सहा जनावरे पोलिसांनी जप्त केली. ...
पेठ : तालुक्यातील शिधापित्रकेपासून वंचित असलेल्या नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका मिळावी, यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पेठ तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या शहरासह ग्रामीण भागात वेगाने वाढत असून मंगळवारी तालुक्यात नवीन २२ कोरोना रूग्णांची भर पडल्यामुळे आता तालुक्यातील रूग्णांची एकूण संख्या १०० झाली आहे. ...
मालेगाव शिवरोड : मालेगाव तालुक्यातील साकुरी येथे झालेल्या मुसळधार पावसाने नाल्याला पूर आला. या पूरपाण्यात जनावरे आणि कांद्याच्या चाळी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक ...
नाशिक : जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, देवळा आणि कळवण ही चार तालुके कोरोनामुक्त होते. मात्र, जुलै महिना सुरू होईपर्यंत प्रारंभी देवळा आणि कळवण तर त्यानंतर सुरगाणा आणि पेठ तालुक्यातही कोरोनाचे काही बाधित आढळून आले. मात्र, जुलैच्य ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरातील शेतकरीवर्गाची खरीप हंगामाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अनेक संकटांशी दोन हात करत बळीराजाने यंदाचा हंमाग घेतला आहे. त्यामुळे केलेल्या कष्टाचा मोबदला मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे. ...
पांगरी : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने तोंडाला मास्क, रुमाल न बांधता गावात फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात केली असून, ग्रामस्थांकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात येत आहे. ...