कोरोनाने अवघी जीवनशैलीच बदलून ठेवल्याने समाजकारण व राजकारणही एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. पुढच्या वर्षात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना या वर्षात जे काही राजकारण पहावयास मिळेल ते सामान्यांची अपेक्षापूर्ती करण ...
नाशिक : शहर व परिसरात चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी अवैधरीत्या केलेल्या नायलॉन मांजाचे साठे पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ...
नाशिक : केंद्र सरकारचे नवीन कृषी धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असून, मोदींपेक्षा शेतकऱ्यांचे हित बघणारा पंतप्रधान झाला नाही, असे सांगत जे मैदानात मोदींशी मुकाबला करू शकत नाही, ते राजकारण करत असून, शेतकऱ्यांना चर्चेची दारे उघडी असल्याचे मत मध्य प्रदेश ...
जळगाव नेऊर : कोरोनाने निम्म्याहून अधिक शैक्षणिक वर्ष वाया गेल्यानंतर, आता कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होत असताना, जिल्ह्यात सोमवार (दि.४)पासून पुन्हा एकदा शाळांच्या घंटा वाजणार आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, कोरोनाच्या नियमांचे पालन कर ...
नाशिक : केंद्र सरकाने आणलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घालीत गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ठिंबा देण्यासाठी नाशिकमधून किसानसभेचे दुसरे पथक शनिवा ...
घोटी - घोटी परिसरात टोलनाक्याजवळ मुंबई - आग्रा महामार्गावर एका परप्रांतीय ट्रकचालकाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीघटनास्थळी धाव घेऊन तपासकामी सूचना दिल्या. ...
नाशिक : औरंगाबादचे नाव बदला अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी नाशिकहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसवर ह्यछत्रपती संभाजीनगरह्ण असे फलक लावून २६ जानेवारीपर्यंत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ...