शहरातील फुलाबाई चौकातील जिभाऊ ठाकरे यांच्या घरामध्ये रविवारी दुपारी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या घटनेत संसारोपयोगी वस्तू व महत्त्वाची क ...
क्लासवरून घरी परतणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत तिचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीस पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. ...
शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून, शहरातील मुंबई नाका परिसरातून एक तर गंगापूर परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना शनिवारी (दि.२३) समोर आल्या आहेत. ...
सातपूरच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारातून तीन लाख दोन हजार रुपये किमतीचे तांब्याचे बंडल चोरणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, या प्रकरणातील तिघाही संशयिताना वडाळा गावातून अटक करण्यात आली आहे. ...
महापालिकेत भांडवली कामांसाठी कर्ज काढण्यावरून घमासान सुरू असतानाच प्रशासनाने मात्र कोणतेही दोषाराेपाचा विचार न करता अंदाजपत्रकात दर्शविलेल्या अडीचशे केाटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या असून, त्यामुळे आता प्रलंबित कामांमुळे नाराज नगरसेवकांची बरी ...
शहरातील नोंदणीकृत फेरीवाले आणि पथ विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत नाशिक शहरातील ५ हजार २४२ नगरसेवकांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विक्रेत्यांना डिजिटल म्हणजे कॅशलेस व्य ...
नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले. ...
जगभरातील १२ कोटी मराठी भाषिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विश्व मराठी परिषदेने हे पहिले ऑनलाइन विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. २८ ते ३१ जानेवारी असे चार दिवस हे संमेलन रंगणार आहे. ...
शहरात स्वच्छतेसाठी महापालिकेने आता दंडात्मक कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून एका आठवड्यात विविध ठिकाणी अस्वच्छता करून नियमभंग करणाऱ्यांकडून तब्बल दोन लाख चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ प्रतिबंधित प्लास्टिक वापरकर्त्यांकड ...
जिल्ह्यात रविवारी (दि. २४) एकूण १५७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १५७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान नाशिक मनपा क्षेत्रात एकाचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २०४० वर पोहोचली आहे. ...