जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीए ...
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घरकुल योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पात्र असूनही अनेक लाभार्थ्यांची नावे घरकुलाच्या यादीत आली नसल्याचे सदस्यांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर आवास प्लसमध्ये अशा वंचितांना साम ...
बरडशेवाळा येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेसमोरच २० सप्टेंबर रोजी पुन्हा एक अंत्यविधी उरकण्यात आला़ यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे़ परंतु, या गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभाग वा महसूल विभाग लक्ष द्यायला तयार नाही़ त्यामुळे येथील पा ...
आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा २३ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात येणार असून या योजनेत जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार २६२ कुटुंब पात्र ठरली आहेत़ ...
जिल्हा बँकेच्या साडेपाचशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात २७ संचालकांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते़ तब्बल दहा दिवसांनंतर शुक्रवारी दुपारी एक वाजता न्यायालयाचे हे आदेश वजिराबाद पोलीस ठाण्यात पोहोचले़ परंतु, त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत ...
चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लूचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण नांदेडात आढळले आहेत़ त्यामुळे खळबळ उडाली आहे़ सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत असून नांदेडातील दोन रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह निघाले़ शासकीय रुग ...
नव्या पिढीतील प्रसिद्ध कवी पी. विठ्ठल यांच्या 'शून्य एक मी' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा गदिमा काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ...